Homeताज्या बातम्यामुळा डाव्या उजव्या कालव्याचे २३ फेब्रुवारी पासून आवर्तन शेतकर्याची मागणी लक्षात...

मुळा डाव्या उजव्या कालव्याचे २३ फेब्रुवारी पासून आवर्तन शेतकर्याची मागणी लक्षात घेवून मंत्री विखे पाटील यांचा निर्णय

मुळा डाव्या उजव्या कालव्याचे २३ फेब्रुवारी पासून आवर्तन

शेतकर्याची मागणी लक्षात घेवून मंत्री विखे पाटील यांचा निर्णय

Screenshot

अहील्यानगर दि.२० प्रतिनिधी

मुळा लाभक्षेत्रातील मुळा उजवा व डाव्या कालव्या वरील शेतकऱ्यांची पाण्याची मागणी लक्षात घेवून रब्बी हंगाम 2 साठी २३ फेब्रुवारी २०२६ पासून आवर्तन सुरू करण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी विभागाच्या अधिकार्याना दिल्या आहेत.

सद्य परिस्थितीत उन्हाची तीव्रता वाढल्याने लाभक्षेत्रात पाण्याची पातळी खूपच खालावल्याने शेतकर्याची पाणी सोडण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होती. यासंदर्भात आ. मोनिकाताई राजळे, आ.विठ्ठलराव लंघे यांनी जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब यांची भेट घेवून रब्बी पिकांची तसेच पिण्याच्या पाण्याची आवश्यकता लक्षात घेवून आवर्तन सोडण्याची विनंती केली होती.

मंत्री विखे पाटील यांनी धरणातील पाण्याचा उपलब्ध साठा तसेच भविष्यातील पाण्याचे नियोजन विचारात घेवून आवर्तनाचा कालावधी निश्चित करण्याचे अधिकार्यांना सांगितले.

सदर आवर्तनाचा उजवा कालव्या वरील राहुरी, नेवासा, शेवगाव, पाथर्डी या तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतकर्यांना फायदा होणार असून, सदर आवर्तन ४५ दिवसाचे असेल, त्याच्यासाठी धरणातील ५ टीएमसी इतका पाणीसाठा राखीव आहे. या या आवर्तनाचा लाभ अंदाजित २७हजार हेक्टर क्षेत्राला होईल.

मुळा डाव्या कालव्यासाठी ४५० एमसीएफटी इतका पाणीसाठा असून आवर्तन २१ दिवस चालणार आहे. त्याचा फायदा अंदाजीत २५००हेक्टर इतके क्षेत्राला होईल.आवर्तनाच्या कालावधीत पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या तसेच शेवटच्या शेतकर्याला पाणी मिळेल असे नियोजन अधिकार्यांनी करण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विराट कोहलीला भेटण्याची वाट पाहत असताना संजीव गोयंका नम्र हावभावाने मने जिंकतात – पहा

संजीव गोयंका नम्र हावभावाने जिंकले (प्रतिमा: X/Screengrab) गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूवर लखनौ सुपर जायंट्सच्या विजयानंतर संजीव गोयंका यांनी त्यांच्या नम्र हावभावासाठी सोशल मीडियावर...

गढवाल रायफल्स ते CDS पर्यंत – भारताचे नवे लष्करी प्रमुख एन एस राजा सुब्रमणि...

लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणि, PVSM, AVSM, SM, VSM (निवृत्त), यांची पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

10 मिनिटांचा दररोजचा अध्यात्मिक सराव जो अतिविचार आणि चिंता कमी करण्यास मदत करू शकतो

आधुनिक जीवनाच्या कोलाहलात, चिंता आणि अतिविचार अनेकदा आपल्यासोबत असल्यासारखे वाटते. परंतु या भावना त्यांच्या गाभ्यामध्ये खरोखरच आध्यात्मिक अनुभव आहेत. अज्ञाताची भीती, नुकसानीची भीती, एकटे...

केपीआयटी टेक्नॉलॉजीचे सह-संस्थापक आणि अध्यक्ष रवी पंडित यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले

पुणे: मोबिलिटी टेक्नॉलॉजी फर्म केपीआयटी टेक्नॉलॉजीजचे सह-संस्थापक आणि अध्यक्ष आणि उद्योगातील प्रमुख नेते रवी पंडित यांचे शुक्रवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले,...

केकेआरच्या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या आयपीएल प्लेऑफच्या आशा मावळत असताना अक्षर पटेलने 'पुढच्या वर्षाची' चर्चा...

अक्षर पटेलने कबूल केले की आयपीएल 2026 मध्ये शुक्रवारी कोलकाता नाइट रायडर्सकडून आठ विकेटने पराभव झाल्यानंतर फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही घटकांनी...

विराट कोहलीला भेटण्याची वाट पाहत असताना संजीव गोयंका नम्र हावभावाने मने जिंकतात – पहा

संजीव गोयंका नम्र हावभावाने जिंकले (प्रतिमा: X/Screengrab) गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूवर लखनौ सुपर जायंट्सच्या विजयानंतर संजीव गोयंका यांनी त्यांच्या नम्र हावभावासाठी सोशल मीडियावर...

गढवाल रायफल्स ते CDS पर्यंत – भारताचे नवे लष्करी प्रमुख एन एस राजा सुब्रमणि...

लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणि, PVSM, AVSM, SM, VSM (निवृत्त), यांची पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

10 मिनिटांचा दररोजचा अध्यात्मिक सराव जो अतिविचार आणि चिंता कमी करण्यास मदत करू शकतो

आधुनिक जीवनाच्या कोलाहलात, चिंता आणि अतिविचार अनेकदा आपल्यासोबत असल्यासारखे वाटते. परंतु या भावना त्यांच्या गाभ्यामध्ये खरोखरच आध्यात्मिक अनुभव आहेत. अज्ञाताची भीती, नुकसानीची भीती, एकटे...

केपीआयटी टेक्नॉलॉजीचे सह-संस्थापक आणि अध्यक्ष रवी पंडित यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले

पुणे: मोबिलिटी टेक्नॉलॉजी फर्म केपीआयटी टेक्नॉलॉजीजचे सह-संस्थापक आणि अध्यक्ष आणि उद्योगातील प्रमुख नेते रवी पंडित यांचे शुक्रवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले,...

केकेआरच्या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या आयपीएल प्लेऑफच्या आशा मावळत असताना अक्षर पटेलने 'पुढच्या वर्षाची' चर्चा...

अक्षर पटेलने कबूल केले की आयपीएल 2026 मध्ये शुक्रवारी कोलकाता नाइट रायडर्सकडून आठ विकेटने पराभव झाल्यानंतर फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही घटकांनी...
error: Content is protected !!