Homeताज्या बातम्याशहर स्वच्छतेसाठी मुख्याधिकारी लोंढे यांचा थेट जनसंवाद उपक्रम

शहर स्वच्छतेसाठी मुख्याधिकारी लोंढे यांचा थेट जनसंवाद उपक्रम

शहर स्वच्छतेसाठी मुख्याधिकारी वैभव लोंढे यांचा थेट जनसंवाद उपक्रम

राहाता नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनी शहर स्वच्छतेसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवत नागरिकांशी थेट संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी रस्त्यावर किंवा उघड्यावर कचरा टाकू नये, आपला परिसर स्वच्छ ठेवावा आणि कचरा नगरपालिकेच्या कचरा गाडीतच टाकावा, असे आवाहन त्यांनी रात्री ८:३० वाजता ग्राऊंडवर थेट भेटून केले. स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी व नागरिकांना जबाबदार बनविण्यासाठी त्यांनी हा उपक्रम सुरू केला असून, यात केवळ सूचना न देता थेट शहरात फिरून नागरिकांशी संवाद साधणे हा महत्त्वाचा भाग आहे.

उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा मुख्याधिकाऱ्यांनी दिला. त्यानंतर रात्री गस्त करून शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांची परिस्थिती, स्वच्छतेविषयी त्यांचे मत आणि येणाऱ्या अडचणी जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. नागरिकांनीही त्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून अनेकांनी स्वच्छतेसाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.

या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण होत आहे. मुख्याधिकारी लोंढे यांचा हा थेट संवाद लोकसहभाग वाढविण्यास मदत करतोय. स्वच्छ शहर ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे पोहोचत आहे. मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्या या कार्यशैलीचे नागरिकांनी कौतुक केले असून, शहर स्वच्छतेसाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे. मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्या प्रयत्नामुळे शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि निरोगी राहण्याचा मार्ग सुकर होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

घर खरेदी करणाऱ्यांसाठी ठाण्यातील 6 सर्वात प्रतिष्ठित निवासी परिसर

माजिवडा हे प्रमुख महामार्गांच्या जंक्शनवर एक मोक्याचे ठिकाण आहे, ज्यामुळे ते ठाण्यातील सर्वोत्तम-कनेक्टेड क्षेत्रांपैकी एक आहे. हा परिसर अनेक प्रीमियम निवासी घडामोडींचे घर आहे...

पुणे टीसीएस तंत्रज्ञ आत्महत्या: 'ऑनलाइन मित्राची' वैवाहिक वितुष्ट, रजेवरून महिला सहकाऱ्यांचा छळ; नवीन तपशील...

पुणे: कामाच्या ठिकाणी होणारा छळ, कौटुंबिक शोकांमुळे रजा मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि पत्नीच्या दीर्घ आजाराचा ताण यामुळे 48 वर्षीय टीसीएस कर्मचाऱ्याने 2...

ऑस्ट्रेलिया महिला 2.3 षटकात 9/1 | ऑस्ट्रेलिया महिला वि दक्षिण आफ्रिका महिला लाइव्ह स्कोअर,...

ऑस्ट्रेलियाने त्यांच्या ICC महिला T20 विश्वचषक 2026 च्या मोहिमेची सुरुवात मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गट 1 च्या लढतीने केली. सहा वेळचा चॅम्पियन...

चंदीगड स्टोअरमध्ये गोळ्यांचा पाऊस : कॅशियरची गोळ्या झाडून हत्या; 13 राऊंड गोळीबार, थंडगार सीसीटीव्ही...

चंदीगड: चंदीगडच्या सेक्टर 11 मधील एका मेडिकल स्टोअरमधील कॅशियरची शनिवारी दुपारी दोन मुखवटाधारी व्यक्तींनी दुकानात गोळीबार केल्याने त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.या हल्ल्यात...

घरामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही “सन टेस्ट” केली आहे का?

भारतातील बहुतेक भागांमध्ये, पूर्वाभिमुख आणि उत्तराभिमुख घरे सामान्यतः सर्वात आरामदायक मानली जातात कारण त्यांना मऊ आणि अधिक संतुलित सूर्यप्रकाश मिळतो. पूर्वाभिमुख घरे सकाळचा आल्हाददायक...

घर खरेदी करणाऱ्यांसाठी ठाण्यातील 6 सर्वात प्रतिष्ठित निवासी परिसर

माजिवडा हे प्रमुख महामार्गांच्या जंक्शनवर एक मोक्याचे ठिकाण आहे, ज्यामुळे ते ठाण्यातील सर्वोत्तम-कनेक्टेड क्षेत्रांपैकी एक आहे. हा परिसर अनेक प्रीमियम निवासी घडामोडींचे घर आहे...

पुणे टीसीएस तंत्रज्ञ आत्महत्या: 'ऑनलाइन मित्राची' वैवाहिक वितुष्ट, रजेवरून महिला सहकाऱ्यांचा छळ; नवीन तपशील...

पुणे: कामाच्या ठिकाणी होणारा छळ, कौटुंबिक शोकांमुळे रजा मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि पत्नीच्या दीर्घ आजाराचा ताण यामुळे 48 वर्षीय टीसीएस कर्मचाऱ्याने 2...

ऑस्ट्रेलिया महिला 2.3 षटकात 9/1 | ऑस्ट्रेलिया महिला वि दक्षिण आफ्रिका महिला लाइव्ह स्कोअर,...

ऑस्ट्रेलियाने त्यांच्या ICC महिला T20 विश्वचषक 2026 च्या मोहिमेची सुरुवात मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गट 1 च्या लढतीने केली. सहा वेळचा चॅम्पियन...

चंदीगड स्टोअरमध्ये गोळ्यांचा पाऊस : कॅशियरची गोळ्या झाडून हत्या; 13 राऊंड गोळीबार, थंडगार सीसीटीव्ही...

चंदीगड: चंदीगडच्या सेक्टर 11 मधील एका मेडिकल स्टोअरमधील कॅशियरची शनिवारी दुपारी दोन मुखवटाधारी व्यक्तींनी दुकानात गोळीबार केल्याने त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.या हल्ल्यात...

घरामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही “सन टेस्ट” केली आहे का?

भारतातील बहुतेक भागांमध्ये, पूर्वाभिमुख आणि उत्तराभिमुख घरे सामान्यतः सर्वात आरामदायक मानली जातात कारण त्यांना मऊ आणि अधिक संतुलित सूर्यप्रकाश मिळतो. पूर्वाभिमुख घरे सकाळचा आल्हाददायक...
error: Content is protected !!