Homeताज्या बातम्याराहाता येथील पंचकृष्णा डेअरी व सदाफळ फार्मस प्रोडयुसर कंपनी च्या वतीने नव्याने...

राहाता येथील पंचकृष्णा डेअरी व सदाफळ फार्मस प्रोडयुसर कंपनी च्या वतीने नव्याने सुरू होत असलेल्या लॅबोरेटरी चे उद्घाटन राज्याचे जलसंपदामंत्री मा.नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न..*

Screenshot
Screenshot
Screenshot

*राहाता येथील पंचकृष्णा डेअरी व सदाफळ फार्मस प्रोडयुसर कंपनी च्या वतीने नव्याने सुरू होत असलेल्या लॅबोरेटरी चे उद्घाटन राज्याचे जलसंपदामंत्री मा.नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न..*

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या वेळी मुकुंद नाना सदाफळ, ॲड.रघुनाथ पा.बोठे, एकरुखे येथील श्री.कानिफनाथ दूध संकलनचे प्रोपायटर माजी सरपंच श्री.बाळासाहेब बाबुराव पा.आग्रे ,मोहनराव दादा सदाफळ,मा. नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ, म्हसु पा. सदाफळ, जबाजी मेचे,राहाता नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री वैभव लोंढे,नितीनराव कापसे, देवेंद्र भवर, रमेश शेट आग्रे, योगेश आग्रे आदी मान्यवरांसह दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते..*

*या वेळी पंचकृष्णा डेअरी चे प्रोपायटर श्री. सुनिल भाऊ सदाफळ यांनी नामदार साहेब यांचा सत्कार केला. यावेळी उत्कृष्ट व विक्रमी दुध उत्पादक शेतकरी यांचा सन्मान सत्कार करण्यात आला. तसेच दूध उत्पादक शेतकरी यांना लाभांश वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात करण्यात आला. मा.नामदार साहेबांनी आपल्या मनोगतात दूध उत्पादक शेतकरी यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाईल असे सांगितले ..*

*या वेळी सुनिल भाऊ सदाफळ यांनी आपल्या प्रास्ताविकात जुन्या आठवणींना उजाळा देत पन्नास लिटर पासून सुरु केलेली डेअरी आज लाखो लिटर वर पोहचली आहे. हा खरा शेतकऱ्यांचा विश्वास आहे असे ते म्हणाले..*

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुन्हा हँडशेक नाही! भारताच्या हरमनप्रीत कौर, पाकिस्तानच्या फातिमा सना यांनी महिला टी-20 विश्वचषकात नाणेफेक...

एजबॅस्टन येथे ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेतील अ गटातील सामन्यापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नॉन-हँडशेक धोरण रविवारीही सुरूच राहिले कारण भारताची कर्णधार...

'टीएमसीच्या विभक्त गटाला कोणतीही मान्यता नाकारू': अभिषेक बॅनर्जी यांनी बंडखोरी दरम्यान लोकसभा अध्यक्षांना पत्र...

नवी दिल्ली: तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) नेते अभिषेक बॅनर्जी यांनी रविवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून "टीएमसीच्या विभक्त गटाला मान्यता नाकारण्याचे"...

“अगदी दूरचे पाइन नट देखील खाल्ल्यास गोड लागते”

आपण आयुष्याचा बराचसा भाग वाट पाहत घालवतो. आम्ही स्थिर होण्यासाठी "योग्य वेळेची" वाट पाहतो, आम्ही लांब-अंतरातील अंतर बंद होण्याची वाट पाहतो किंवा शेवटी कोणीतरी...

आवेगपूर्ण नोकरी करू नका, org मध्ये भूमिका बदलण्याचा प्रयत्न करा: अदानी GCC सीईओ विद्यार्थ्यांना...

चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : विद्यार्थ्यांना AI ची भीती न बाळगण्याचा आणि सतत शिकण्याचा आणि स्वतःला जुळवून घेण्याचा सल्ला देत, अदानी कॉर्पोरेट...

हँडशेक पंक्ती: T20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू हस्तांदोलन करतील का? हरमनप्रीत कौरने...

भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली की, तिचा संघ पाकिस्तानविरुद्धच्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी फक्त क्रिकेटवर केंद्रित आहे आणि संघातील चर्चा केवळ खेळाभोवतीच...

पुन्हा हँडशेक नाही! भारताच्या हरमनप्रीत कौर, पाकिस्तानच्या फातिमा सना यांनी महिला टी-20 विश्वचषकात नाणेफेक...

एजबॅस्टन येथे ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेतील अ गटातील सामन्यापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नॉन-हँडशेक धोरण रविवारीही सुरूच राहिले कारण भारताची कर्णधार...

'टीएमसीच्या विभक्त गटाला कोणतीही मान्यता नाकारू': अभिषेक बॅनर्जी यांनी बंडखोरी दरम्यान लोकसभा अध्यक्षांना पत्र...

नवी दिल्ली: तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) नेते अभिषेक बॅनर्जी यांनी रविवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून "टीएमसीच्या विभक्त गटाला मान्यता नाकारण्याचे"...

“अगदी दूरचे पाइन नट देखील खाल्ल्यास गोड लागते”

आपण आयुष्याचा बराचसा भाग वाट पाहत घालवतो. आम्ही स्थिर होण्यासाठी "योग्य वेळेची" वाट पाहतो, आम्ही लांब-अंतरातील अंतर बंद होण्याची वाट पाहतो किंवा शेवटी कोणीतरी...

आवेगपूर्ण नोकरी करू नका, org मध्ये भूमिका बदलण्याचा प्रयत्न करा: अदानी GCC सीईओ विद्यार्थ्यांना...

चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : विद्यार्थ्यांना AI ची भीती न बाळगण्याचा आणि सतत शिकण्याचा आणि स्वतःला जुळवून घेण्याचा सल्ला देत, अदानी कॉर्पोरेट...

हँडशेक पंक्ती: T20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू हस्तांदोलन करतील का? हरमनप्रीत कौरने...

भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली की, तिचा संघ पाकिस्तानविरुद्धच्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी फक्त क्रिकेटवर केंद्रित आहे आणि संघातील चर्चा केवळ खेळाभोवतीच...
error: Content is protected !!